S
StoryPublisher
Guest
Marathi Chaavat kathaa गब्बरचे कैदी - बसंती व राधा
लेखक :- विकी
भाग १
ठाकुर बलदेवने विरुच्या मदतीने गब्बरला पकडले. त्याला तो त्याच्या जुतीने चिरडुन मारणार तेव्हड्यात नेहमीप्रमाणे पोलीस टपकले व गब्बरला कैद केले.
गब्बरला त्याचावरचा खटला कोर्टात चालु असताना त्याच्या काही साथीदारांनी कोर्टाच्या आवारात सोडवायचा प्रयत्न केला. पण त्यांच्या कमनशीबाने, पोलिसांनी त्यांना प्रतिकार केला व गब्बर त्या चकमकीत मारला गेला.
ठाकुर बलदेव काही ही बातमी वाचायला या जगात नव्हता. तो बिचारा गब्बरला पकडण्याचे त्याचे इप्सीत साध्य होताच सहा महिन्यातच हृदयविकाराने दगावला.
ठाकुरच्या सर्व इस्टेटीची एकमेव मालकीण ठाकुरच्या पक्ष्यात राधाच होती. त्यावेळी तिने विशी जेमतेम ओलांडली होती. ती सुंदर होती, तारुण्याने मुसमुसली होती. तरीही तिने अक अभुतपुर्व निर्णय घेतला.
दुसरे लग्न न करता रामगडची ठाकुरीण बनुन रामगडमधेच राहुन ती तिथली सर्व कामे पाहू लागली.
ठाकुरने गब्बरला पकडण्यास खास शोधुन आणलेल्या विरुने त्याचा मित्र जयच्या मृत्युनंतर, त्याच्या आठवणीखातीर रामगडला स्थाइक व्हायचा निर्यय घेतला. राधाला इतक्या मोठ्या शेतीवाडीचे काम पहायला तसेच गावाचे रक्षण करायला एका माणसाची गरज होतीच. तिने विरुला घसघशीत मोबदल्यावर आपला मॅनेजर नेमला. पण तिने एक अट घातली. विरुने बसंतीशी लग्न केले पाहिजे.
उडाणटप्पु विरुने आनंदाने होकार दिला. त्याचा बसंतीवर एक डोळा होताच. बसंतीच्या मावशीने आढेवेढे घेत या लग्नाला एकदाचा होकार दिला. मावशीला दिलासा म्हणुन राधाने लग्नानंतर विरु व बसंतीला ठाकुरीण राधाने तिच्या वाड्याच्या एका भागात राहायला जागा दिली व तिच्या देखरेखी खाली त्यांचा संसार चालु झाला.
लेखक :- विकी
भाग १
ठाकुर बलदेवने विरुच्या मदतीने गब्बरला पकडले. त्याला तो त्याच्या जुतीने चिरडुन मारणार तेव्हड्यात नेहमीप्रमाणे पोलीस टपकले व गब्बरला कैद केले.
गब्बरला त्याचावरचा खटला कोर्टात चालु असताना त्याच्या काही साथीदारांनी कोर्टाच्या आवारात सोडवायचा प्रयत्न केला. पण त्यांच्या कमनशीबाने, पोलिसांनी त्यांना प्रतिकार केला व गब्बर त्या चकमकीत मारला गेला.
ठाकुर बलदेव काही ही बातमी वाचायला या जगात नव्हता. तो बिचारा गब्बरला पकडण्याचे त्याचे इप्सीत साध्य होताच सहा महिन्यातच हृदयविकाराने दगावला.
ठाकुरच्या सर्व इस्टेटीची एकमेव मालकीण ठाकुरच्या पक्ष्यात राधाच होती. त्यावेळी तिने विशी जेमतेम ओलांडली होती. ती सुंदर होती, तारुण्याने मुसमुसली होती. तरीही तिने अक अभुतपुर्व निर्णय घेतला.
दुसरे लग्न न करता रामगडची ठाकुरीण बनुन रामगडमधेच राहुन ती तिथली सर्व कामे पाहू लागली.
ठाकुरने गब्बरला पकडण्यास खास शोधुन आणलेल्या विरुने त्याचा मित्र जयच्या मृत्युनंतर, त्याच्या आठवणीखातीर रामगडला स्थाइक व्हायचा निर्यय घेतला. राधाला इतक्या मोठ्या शेतीवाडीचे काम पहायला तसेच गावाचे रक्षण करायला एका माणसाची गरज होतीच. तिने विरुला घसघशीत मोबदल्यावर आपला मॅनेजर नेमला. पण तिने एक अट घातली. विरुने बसंतीशी लग्न केले पाहिजे.
उडाणटप्पु विरुने आनंदाने होकार दिला. त्याचा बसंतीवर एक डोळा होताच. बसंतीच्या मावशीने आढेवेढे घेत या लग्नाला एकदाचा होकार दिला. मावशीला दिलासा म्हणुन राधाने लग्नानंतर विरु व बसंतीला ठाकुरीण राधाने तिच्या वाड्याच्या एका भागात राहायला जागा दिली व तिच्या देखरेखी खाली त्यांचा संसार चालु झाला.