S
StoryPublisher
Guest
मराठी काम कथा-
मुंगळा कथा
"माधव ... अरे माधव ." "हो ! हो." कट कटच आहे. काकूच घड्याळ रविवारचे देखील वाजत होते. सकाळच्या साखर झोपेतून वैतागून जागे होत मे पुटपुटलो. शेजारच्या वासंती काकुनी हक मारली होती. कथा सुरु झाली.
"बिचार्या काकू" त्यांना आज रविवार आहे हे ध्यानातच नसावे. पण, एक खरे कि पाठीमागचे चारही रविवार मी कामासाठी लवकरच बाहेर गेलो. आजचा रविवार म्हणजे पूर्ण माझाच दिवस होता. राजासारखे मनमुराद फिरावे. सकाळी उशिरापर्यंत अंथरुणावर लोळावे. चार दिवस मनामध्ये मी हेच विचार करीत होतो आणि आज हे विचार कृतीत आणणार होतो. पण काकूचा गजर झाला आणि उशिरापर्यंत अंथरूणावर लोळण्याचे स्वप्न तिथेच तुटले. पण यात बिचाऱ्या काकूचा तरी काय दोष. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी त्यांचेकाम केले होते. खर चूकल ते माझच मी त्यांना "आजचा रविवार मला विशेष काही काम नाही. सकाळी लवकर आवाज देवू नका." असे सांगावयास हवे होते.
'वासंती काकू' या म्हणजे माझे गजरचे घड्याळच होते. बरोबर सकाळी सात वाजता त्यांची हाक येणारच. मी त्यांच्या शेजारी राहायला आल्यापासून पुण्यात मुक्कामाला असल्यावर त्यांचा हा हाक मारण्याचा नियम आजतागायत कधी मोडला नव्हता. कि जरा मागे - पुढेही झाला नव्हता.
पाठीमागचे चारही रविवार काम्पाण्य्च्या कामासाठी बाहेर गावी जावे लागल्याने उपभोगता आले नव्हते. मात्र आजचा रविवार मी पूर्ण स्वतंत्र होतो.
मग ऑफिसच्या कामाची टकटक नव्हती. कि कुणा मित्रांना भेटण्याची वेळी देलीली नव्हती. फक्त जमल्यास मंगळाला माटीनीला असलेला "फुल और पत्थर" हा सिनेमा पहावयास घेउन जाण्याची योजना होती.
रात्री चार कविता पूर्ण करता करता दीड कसा वाजला हे कळलेच नव्हत. दोन वाजता ब्लंकेत अंगावर घेउन डोळे मिटले ते आता वासंती काकूंच्या गजराने जाग आली. मनगटातील घड्याळ डोळ्यासमोर धरले. सात वाजले होते. रविवारमुळे सिनेमा हाउसफुल होणार म्हणून साडे अकरालाच थेटरवर जावे लागणार होते. हा विचार करून ब्लांकेत तोंडावर घेउन आणि गुढघे पोटात घेउन ब्लांकेत खाली मी स्वताला गुरफटून गेतो. तोच. "मा.ध.व., अरे ये ! माधव, उठलास कि नाहीस?"
वासंती काकूंची दुसरी पण पहिली पेक्षा थोड्या मोठ्या आवाजात हाक ऐकू आली.
"बाप रे.! आता काय खरं नाही.. आता उठलच पाहिजे."
असे म्हणत आणि उठून डोळे चोळत चोळत मी दरवाजा उघडला. बाहेर अंगणात काकू एका तारेवर कपडे वळण्यासाठी टाकीत होत्या.
"काकू, अहो आज रविवार आहे."
"अरे मला माहित आहे रे. पण जरा मुद्दामच हाक मारली."
वळत टाकण्यासाठी हातात घेतलेल्या साडीला झटका देत काकू उदगारल्या
"का? आज काय विशेष आहे का?"
"अरे, अरे पारोसें तोंड दाखवून विशेष काय हे काय विचारतोस! अंघोळ करून ये मग सांगते."
धुण्याची रिकामी झालेली बदली हातामध्ये घेउन मला हिणवून मुरके मारीत काकू त्यांच्या खोलीत गेल्या. त्यांचा मूड आज मला वेगळाच वाटत होता.
"मला आधी तुझ्याकडचे अमुक दे. मगच मी माझ्याकडचे तमुक तुला देतो."
काकुच्या बोलण्यावरून लहानपणीच्या खेळातले एकमेकांना अडवानिण्याचे डाव आठविले आणि मला हसू आले.
अंघोळ आणि इतर सारा सोपस्कार आटोपून मे बरोबर साडे आठला काकूंच्या खोलीत येउन बसलो. श्रीधरकाका खुर्चीत पाय मुडपून पेपर वाचत होते.
"काय काका काय म्हणतोय पेपर?"
"रोजचाच रे. पण आपला टाईम पास म्हणून चालायचा बस."
वाचनात गर्क झालेल्या श्रीधर काकांनी पेपरमध्ये तोंड खूप्सूनच माझ्या बोलण्याला सूर दिला. तोपर्यंत काकूंनी दोन शिर्याच्या प्लेट आमच्या समोर अननोन ठेवल्या.
"तुमच्याकडे आज काहीतरी विशेष बात दिसते. हा काका" प्लेट मधल्या शिऱ्याचा गोड चव चाखता - चाखता मी म्हणालो.
"अरे, तसे विशेष काही नाही रे."
बर्याच वेळ पेपरमध्ये खुपसलेला डोके बाहेर काढून काका बोलू लागले.
"आज बर्याच दिवसातून आमची गुना येणार आहे." कथा शिगेला पोहोचणार असे वाटू लागले.
हि आहे कथा एका मुंगळ्याची. तोंडातल्या शिऱ्याचा घास तोंडात आणि हातातल्या चम्चातील शिरा तसेच प्लेटमध्ये टाकत. "काय .. आज गुना येणार आहे." कितीतरी मोठ्या आवाजात मी ओरडलोच. लग्न होवून सासरी गेलेली श्रीधर काकांची आणि वासंती काकूंची त्यांच्या संसार बागेतली एकुलती एकच असलेली त्यांची लाडकी लेक गुना पुरे दहा महिन्या नंतर म्हणजे लग्न होवून सासरी गेल्यानंतर पहिल्यांदाच माहेरी येणार होती. काका आणि काकूंची मने आनंदाने फुलली होती. ममतेचा नशीला तेज त्यांच्या चेहऱ्यावर दरवळले होते. आणि त्याहीपेक्षा खरा आणि असुरी आनंद मला झाला होता. एका वर्षानंतर ती आज भेटणार होती. गेल्यावर्षी कंपनीच्या कामानिमित एप्रिल आणि मे हे दोन महिने विदर्भाच्या दौर्यावर जावे लागले होते. विदर्भात जाण्यापूर्वी गुणवंती आणि मी एकमेकाकडे आकर्षित झालो होतो. एकमेकांची मने एकमेकात भिडली होती. एके दिवशी तर आमच्या एकमेकाच्या शरीरालामध्ये तर कडी इतके सुद्धा अंतर राहिले नव्हते. त्या दिवशी पहिल्यांदाच आम्ही एकमेकांना मिठीत घेतलं होते आणि हि आमची मिठी जुळवायला एक मुंगळा मध्यस्थी झाला होता. त्या दिवसा पासून मी गुणावर प्रेम करू लागलो. गुणाही माझ्या आस्थेची आस्थेवाईक बनली.
एप्रिल - मे या दोन महिन्यात विदर्भातील कामे उरकून मी पुण्याला आलो. पण गुना कुठेच दिसत नव्हती. आणि वासंती काकूंची देखील माझ्याशी ना बोलण्याचे व्रत धरले होते. नक्की काय राम पण घडेल हे कळायला मार्गच निघत नव्हता. आपली भानगड तर या काकुना समजली तर नसेल ना? या विचाराने तर मी पुरा हैराण झालो होतो. एके दिवशी सर्व बाल एकवटून मी काकूंना विचारले. "काकू काय झाले ? तुम्ही बोलत का नाही ? आणि गुना तर कुठे दिसतच नाही ? कुठे गेली ती?" काकूंच्या चेहऱ्यावर नाराजीच्या भवया छत माझ्या डोळ्या भारत होत्या. आता हि अम्बक्का काय बोलते याचा विचार करीत मी शांतपणे त्यांच्यासमोर उभा राहिलो. "तू काय, आमच्या रक्तातील कि नात्यातील माणूस आहेस. का बाबा? तुझी कंपनी मोठी, तुझ्या पाठीमागे भरपूर कामाचा व्याप. तुला लांब लांब टूरवर जावे लागते. तू टूरवर गेलास आणि अचानक आमचे घरी इकडे कार्य निघाले तर कुठे म्हणून तुला कळवायचे." "बाप रे, सुटलो." सुटकेचा विश्वास टाकला. गुणाची आणि आपली भानगड यांना कळली नाही हे काकूंच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आले. पण गुणवंती कुठे लंपास झाल्याचे कोडे मला अजूनही सुटत नव्हते. वासंती काकू पुढे बोलू लागल्या.
"बिचारी गुना, लग्न तू नाहीस म्हणून तुझी आठवण काढून दिवसभर रडत होती." "गुना रडत होती? माझी आठवण काढून, लग्न कुणाचे? कि गुनाचेच?" माझ्या डोक्यातल्या गोंधळाने काहूर माझविला. मला काही सुचेनासे झाले. "काकू तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे." बर्याच वेळाने न राहवून मी प्रश्न केला. पुढे काकू बोलू लागल्या. "अरे, बारा मे ला गुंवन्तीचे लग्न झाले. तू टूरवर गेलास आणि अचानक लग्न ठरले. तू फिरतीवर. कुठे म्हणून तुला फोन अगर तार करायची." "काकू गुणाचे लग्न झाले ?" काकुंचे बोलणे संपताच मी उद्गारलो. एका क्षणातच दोन महिने अंतर्मनातल्या मनोमन स्वप्न गाभ्यात उभ्या केलेल्या गुंवांतीच्या आणि माझ्या सुखी संसाराच्या स्वप्नरथाला धरणीकंप होऊन जमिनीस तडा जावा तसा तडा गेला. स्वप्नाचा मनोरा क्षणातच बेचिराख झाला. आज ती येणार.. पुऱ्या एक वर्ष नंतर भेटणार या कल्पनेनच माझ्या मनातला प्रेम्हंस मानस सरोवरावर हुंदडू लागला. ते भेटल्यावर बरेच काही तिच्याबरोबर मला बोलायचे आहे. नक्की काय बोलावे, विषयाला कशी सुरवात करावी याचा विचार मी मनामध्ये करू लागलो. प्लेट मधला शिरा केंव्हा संपला हे कळलेच नाही. ती येणार, भेटणार. या कल्पनेने माझ्यातला प्रेम्वायू फुलाला होता. अंतर मनातल्या आनंदाला कथा बेहोष प्रफुल्लता उधन्ली होती.
मुंगळा कथा
"माधव ... अरे माधव ." "हो ! हो." कट कटच आहे. काकूच घड्याळ रविवारचे देखील वाजत होते. सकाळच्या साखर झोपेतून वैतागून जागे होत मे पुटपुटलो. शेजारच्या वासंती काकुनी हक मारली होती. कथा सुरु झाली.
"बिचार्या काकू" त्यांना आज रविवार आहे हे ध्यानातच नसावे. पण, एक खरे कि पाठीमागचे चारही रविवार मी कामासाठी लवकरच बाहेर गेलो. आजचा रविवार म्हणजे पूर्ण माझाच दिवस होता. राजासारखे मनमुराद फिरावे. सकाळी उशिरापर्यंत अंथरुणावर लोळावे. चार दिवस मनामध्ये मी हेच विचार करीत होतो आणि आज हे विचार कृतीत आणणार होतो. पण काकूचा गजर झाला आणि उशिरापर्यंत अंथरूणावर लोळण्याचे स्वप्न तिथेच तुटले. पण यात बिचाऱ्या काकूचा तरी काय दोष. नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी त्यांचेकाम केले होते. खर चूकल ते माझच मी त्यांना "आजचा रविवार मला विशेष काही काम नाही. सकाळी लवकर आवाज देवू नका." असे सांगावयास हवे होते.
'वासंती काकू' या म्हणजे माझे गजरचे घड्याळच होते. बरोबर सकाळी सात वाजता त्यांची हाक येणारच. मी त्यांच्या शेजारी राहायला आल्यापासून पुण्यात मुक्कामाला असल्यावर त्यांचा हा हाक मारण्याचा नियम आजतागायत कधी मोडला नव्हता. कि जरा मागे - पुढेही झाला नव्हता.
पाठीमागचे चारही रविवार काम्पाण्य्च्या कामासाठी बाहेर गावी जावे लागल्याने उपभोगता आले नव्हते. मात्र आजचा रविवार मी पूर्ण स्वतंत्र होतो.
मग ऑफिसच्या कामाची टकटक नव्हती. कि कुणा मित्रांना भेटण्याची वेळी देलीली नव्हती. फक्त जमल्यास मंगळाला माटीनीला असलेला "फुल और पत्थर" हा सिनेमा पहावयास घेउन जाण्याची योजना होती.
रात्री चार कविता पूर्ण करता करता दीड कसा वाजला हे कळलेच नव्हत. दोन वाजता ब्लंकेत अंगावर घेउन डोळे मिटले ते आता वासंती काकूंच्या गजराने जाग आली. मनगटातील घड्याळ डोळ्यासमोर धरले. सात वाजले होते. रविवारमुळे सिनेमा हाउसफुल होणार म्हणून साडे अकरालाच थेटरवर जावे लागणार होते. हा विचार करून ब्लांकेत तोंडावर घेउन आणि गुढघे पोटात घेउन ब्लांकेत खाली मी स्वताला गुरफटून गेतो. तोच. "मा.ध.व., अरे ये ! माधव, उठलास कि नाहीस?"
वासंती काकूंची दुसरी पण पहिली पेक्षा थोड्या मोठ्या आवाजात हाक ऐकू आली.
"बाप रे.! आता काय खरं नाही.. आता उठलच पाहिजे."
असे म्हणत आणि उठून डोळे चोळत चोळत मी दरवाजा उघडला. बाहेर अंगणात काकू एका तारेवर कपडे वळण्यासाठी टाकीत होत्या.
"काकू, अहो आज रविवार आहे."
"अरे मला माहित आहे रे. पण जरा मुद्दामच हाक मारली."
वळत टाकण्यासाठी हातात घेतलेल्या साडीला झटका देत काकू उदगारल्या
"का? आज काय विशेष आहे का?"
"अरे, अरे पारोसें तोंड दाखवून विशेष काय हे काय विचारतोस! अंघोळ करून ये मग सांगते."
धुण्याची रिकामी झालेली बदली हातामध्ये घेउन मला हिणवून मुरके मारीत काकू त्यांच्या खोलीत गेल्या. त्यांचा मूड आज मला वेगळाच वाटत होता.
"मला आधी तुझ्याकडचे अमुक दे. मगच मी माझ्याकडचे तमुक तुला देतो."
काकुच्या बोलण्यावरून लहानपणीच्या खेळातले एकमेकांना अडवानिण्याचे डाव आठविले आणि मला हसू आले.
अंघोळ आणि इतर सारा सोपस्कार आटोपून मे बरोबर साडे आठला काकूंच्या खोलीत येउन बसलो. श्रीधरकाका खुर्चीत पाय मुडपून पेपर वाचत होते.
"काय काका काय म्हणतोय पेपर?"
"रोजचाच रे. पण आपला टाईम पास म्हणून चालायचा बस."
वाचनात गर्क झालेल्या श्रीधर काकांनी पेपरमध्ये तोंड खूप्सूनच माझ्या बोलण्याला सूर दिला. तोपर्यंत काकूंनी दोन शिर्याच्या प्लेट आमच्या समोर अननोन ठेवल्या.
"तुमच्याकडे आज काहीतरी विशेष बात दिसते. हा काका" प्लेट मधल्या शिऱ्याचा गोड चव चाखता - चाखता मी म्हणालो.
"अरे, तसे विशेष काही नाही रे."
बर्याच वेळ पेपरमध्ये खुपसलेला डोके बाहेर काढून काका बोलू लागले.
"आज बर्याच दिवसातून आमची गुना येणार आहे." कथा शिगेला पोहोचणार असे वाटू लागले.
हि आहे कथा एका मुंगळ्याची. तोंडातल्या शिऱ्याचा घास तोंडात आणि हातातल्या चम्चातील शिरा तसेच प्लेटमध्ये टाकत. "काय .. आज गुना येणार आहे." कितीतरी मोठ्या आवाजात मी ओरडलोच. लग्न होवून सासरी गेलेली श्रीधर काकांची आणि वासंती काकूंची त्यांच्या संसार बागेतली एकुलती एकच असलेली त्यांची लाडकी लेक गुना पुरे दहा महिन्या नंतर म्हणजे लग्न होवून सासरी गेल्यानंतर पहिल्यांदाच माहेरी येणार होती. काका आणि काकूंची मने आनंदाने फुलली होती. ममतेचा नशीला तेज त्यांच्या चेहऱ्यावर दरवळले होते. आणि त्याहीपेक्षा खरा आणि असुरी आनंद मला झाला होता. एका वर्षानंतर ती आज भेटणार होती. गेल्यावर्षी कंपनीच्या कामानिमित एप्रिल आणि मे हे दोन महिने विदर्भाच्या दौर्यावर जावे लागले होते. विदर्भात जाण्यापूर्वी गुणवंती आणि मी एकमेकाकडे आकर्षित झालो होतो. एकमेकांची मने एकमेकात भिडली होती. एके दिवशी तर आमच्या एकमेकाच्या शरीरालामध्ये तर कडी इतके सुद्धा अंतर राहिले नव्हते. त्या दिवशी पहिल्यांदाच आम्ही एकमेकांना मिठीत घेतलं होते आणि हि आमची मिठी जुळवायला एक मुंगळा मध्यस्थी झाला होता. त्या दिवसा पासून मी गुणावर प्रेम करू लागलो. गुणाही माझ्या आस्थेची आस्थेवाईक बनली.
एप्रिल - मे या दोन महिन्यात विदर्भातील कामे उरकून मी पुण्याला आलो. पण गुना कुठेच दिसत नव्हती. आणि वासंती काकूंची देखील माझ्याशी ना बोलण्याचे व्रत धरले होते. नक्की काय राम पण घडेल हे कळायला मार्गच निघत नव्हता. आपली भानगड तर या काकुना समजली तर नसेल ना? या विचाराने तर मी पुरा हैराण झालो होतो. एके दिवशी सर्व बाल एकवटून मी काकूंना विचारले. "काकू काय झाले ? तुम्ही बोलत का नाही ? आणि गुना तर कुठे दिसतच नाही ? कुठे गेली ती?" काकूंच्या चेहऱ्यावर नाराजीच्या भवया छत माझ्या डोळ्या भारत होत्या. आता हि अम्बक्का काय बोलते याचा विचार करीत मी शांतपणे त्यांच्यासमोर उभा राहिलो. "तू काय, आमच्या रक्तातील कि नात्यातील माणूस आहेस. का बाबा? तुझी कंपनी मोठी, तुझ्या पाठीमागे भरपूर कामाचा व्याप. तुला लांब लांब टूरवर जावे लागते. तू टूरवर गेलास आणि अचानक आमचे घरी इकडे कार्य निघाले तर कुठे म्हणून तुला कळवायचे." "बाप रे, सुटलो." सुटकेचा विश्वास टाकला. गुणाची आणि आपली भानगड यांना कळली नाही हे काकूंच्या बोलण्यावरून माझ्या लक्षात आले. पण गुणवंती कुठे लंपास झाल्याचे कोडे मला अजूनही सुटत नव्हते. वासंती काकू पुढे बोलू लागल्या.
"बिचारी गुना, लग्न तू नाहीस म्हणून तुझी आठवण काढून दिवसभर रडत होती." "गुना रडत होती? माझी आठवण काढून, लग्न कुणाचे? कि गुनाचेच?" माझ्या डोक्यातल्या गोंधळाने काहूर माझविला. मला काही सुचेनासे झाले. "काकू तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे." बर्याच वेळाने न राहवून मी प्रश्न केला. पुढे काकू बोलू लागल्या. "अरे, बारा मे ला गुंवन्तीचे लग्न झाले. तू टूरवर गेलास आणि अचानक लग्न ठरले. तू फिरतीवर. कुठे म्हणून तुला फोन अगर तार करायची." "काकू गुणाचे लग्न झाले ?" काकुंचे बोलणे संपताच मी उद्गारलो. एका क्षणातच दोन महिने अंतर्मनातल्या मनोमन स्वप्न गाभ्यात उभ्या केलेल्या गुंवांतीच्या आणि माझ्या सुखी संसाराच्या स्वप्नरथाला धरणीकंप होऊन जमिनीस तडा जावा तसा तडा गेला. स्वप्नाचा मनोरा क्षणातच बेचिराख झाला. आज ती येणार.. पुऱ्या एक वर्ष नंतर भेटणार या कल्पनेनच माझ्या मनातला प्रेम्हंस मानस सरोवरावर हुंदडू लागला. ते भेटल्यावर बरेच काही तिच्याबरोबर मला बोलायचे आहे. नक्की काय बोलावे, विषयाला कशी सुरवात करावी याचा विचार मी मनामध्ये करू लागलो. प्लेट मधला शिरा केंव्हा संपला हे कळलेच नाही. ती येणार, भेटणार. या कल्पनेने माझ्यातला प्रेम्वायू फुलाला होता. अंतर मनातल्या आनंदाला कथा बेहोष प्रफुल्लता उधन्ली होती.