S
StoryPublisher
Guest
मराठी चावट कथा सप्तरंग प्रणयाचे
ग्रामपंचायतीच्या कौलारू शाळेत ग-म-भ-न शिकून आपल्या शिक्षणाची सुरुवात करणारी माझी मागची पिढी असो किंवा शासनाने ग्रँड दिलेल्या मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळेत अ-आ-इ-ई शिकून आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी माझी पिढी असो किंवा गलेलठ्ठ फी घेणार्या कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये ए-बी-सी-डी शिकणारी पुढची पिढी असो, जसजसे आपण पुढे सरकत आहोत, तसतसे आपल्या भाषेत, पोशाखात, रहाणीमानात बदल घडत आहेत. याला सेक्स हा विभाग सुद्धा अपवाद नाही.
मागची पिढी जशी ‘प्रेम, शृंगार, काम वासना, संभोग’ असे वजनदार शब्द मांडत होती तेच नवीन पिढी या सगळ्या वजनदार शब्दांना सोपा पर्याय म्हणून ‘फक’ असा शब्द वापरते. जुन्या गोष्टींना कवटाळून बसणे यात पण काही अर्थ नसतो. पण दिवसामागून दिवस जातील, जुन्या पिढ्या जाऊन नवीन पिढ्या येतील पण दोन जीव जेव्हा उत्साहाने प्रेम शृंगाराचा अवलंब करतील, संभोगाचा आनंद एकमेकांना देण्यासाठी झटतील, तेव्हाच त्याच्या काम जीवनाचा परमोच्च आनंद त्या दोन जीवाची तगमग समजून त्यांना आपल्या मिठीत घेतो. हा काम सूत्राचा प्राथमिक नियम पृथ्वीवर शेवटचे स्त्री आणि पुरुष शिल्लक राहिले तरी कणभर बदलणार नाही.
सन १९९२, राम मंदिर की बाबरी मशीद हा वाद जास्तच फोफावला आणि मुंबईचे वातावरण जास्तच तंग झाले. ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक जिंकण्यासाठी गेलेला भारतीय क्रिकेट संघ जेमतेम दोन मॅच जिंकून आणि एक मॅच पावसामुळे रद्द झाल्यामुळे एकूण फक्त पाच गुण घेऊन पहिल्याच फेरीत गारद झाला आणि उपांत्य फेरी गाठूही शकला नाही. यातच जिभेवर ठेवलेली बर्फी पण कडू लागेल अशी बातमी म्हणजे पुढे हाच विश्वचषक पाकिस्तानने जिंकला. अशा सर्व नकारार्थी वातावरणात इंद्रधनुष्य जन्मला.
‘इंद्रधनुष्य’ असे अजब नाव आयुष्यभर जतन करायचे म्हणजे आजूबाजूच्या लोकांना आपल्यावर गमती-जमती करण्याचे उघड उघड आमंत्रण देणे झालेच. पण काय करणार या जगात आपले नाव आपणच निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला या निसर्गाने दिले नाही म्हणून मग आपल्या कुटुंबियांनी आपल्यावर थोपवलेल्या नावासकट आयुष्य जगावे लागते. नेमके इंद्रधनुष्यचे तसेच झाले.
नव्वदीमध्ये इंद्रधनुष्य लहानाचा मोठा होत होता. शाळेत सुद्धा शिक्षकांना त्याचे त्याला नाव दोनदा सांगावे लागत होते. पहिल्यांदा नाव सांगितले की समोरून मोठा ‘काय??’ येत असे, म्हणून तो दुसर्यांदा आपले नाव सांगत असे. त्यावर शिक्षकांना नाव ऐकून हसू फुटे. शिक्षकांचा हा पवित्रा पाहून मग पूर्ण वर्गातील टवाळ मुलांना त्याच्या नावाचे धिंडवडे काढायला परमिटच भेटत असे.
कधी कधी तो मधल्या सुट्टीत चालताना त्याचे सगळे वर्ग मित्र त्याच्या मागे उभे राहून त्याची थट्टा करत असत. तो एक पाऊल पुढे गेला की सगळे मागून इंद्रधनुष्यचा पहिला रंग म्हणून ‘तांबडाऽऽ’ असे ओरडत असत. तो गोंधळून जाऊन मागे बघत असे, पण आपण काहीच करू शकत नाही म्हणून दुसरे पाऊल पुढे टाकत असे, तर मागून एक मताने सगळे ‘नारंगीऽऽ’ असे ओरडत असत.
तिसरे पाऊल पुढे पडताच ‘पिवळाऽऽ’ असे म्हणून ओरडत असे. जसे तो चौथे, पाचवे, सहावे आणि सातवे पाऊल उचलत असे तर सर्व क्रमाने ‘हिरवाऽऽ’, ‘निळाऽऽ’, ‘पारवाऽऽ’ आणि ‘जांभळाऽऽ’ अशा रंगाच्या नावाने ओरडून त्याची टेर उडवत असे. सर्व वर्ग त्याच्या नावाने आणि सात रंगानी हशा पिकवत असे. इंद्रधनुष्य मात्र मान खाली घालून हिरमुसला होत असे. आपल्या नशीबाला कोसावे की नावाला हेच त्याला कळत नसे.
रंगाने गोरा, उंचपुरा पण अंगाने अजून न भरलेला इंद्रधनुष्य अभ्यासात चांगला होता. शाळेत जरी त्याला चिडवत असे, तरी जेव्हा परीक्षेचा काळ येत असे तेव्हा त्याचा सुकाळ चालू होत असे. त्याला चिडवणारी मुले त्याच्याकडे नोट्ससाठी याचना करत असे.
परीक्षा चालू झाली की त्याच्या भोवतालची टवाळ मुले त्याच्यावर लक्ष केंद्रित करत असे. ग्रह जसे सूर्याभोवती फिरत असतात तसे सर्व टवाळ मुले इंद्रधनुष्यच्या भोवताली कॉपी करण्यासाठी फिरत असत. त्याचा पेपर बघून कसे तरी आपल्या पेपरमध्ये ३५ मार्कांचा आकडा ओलांडणे हेच त्या टवाळ मुलांच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते.
पण इंद्रधनुष्यचे तसे नव्हते. त्याचे ध्येय त्याने पक्के ठरवले होते. त्याला आपल्या जीवनात इंद्रधनुष्याचे सातही रंग उधळताना पाहायचे होते. जर उद्याच सुख पहायचं असेल तर आज अभ्यास करणे गरजेचे होते म्हणून तो अभ्यासात प्रयत्नशील होता, परिणामी हुशारही होता.
शाळेत त्याला त्याच्या विचित्र नावामुळे चिडवणारा वर्ग इतका मोठा होता की त्यामुळे वर्गातील मुलीही त्याला लांबून हसत असे. त्यामुळे त्याची इच्छा असली तरी तो मुलीशी बोलायचे धैर्य करत नसे. मग त्याला आवडणार्या मुली व त्यांच्या कल्पना या त्याच्या मनातच शेवटचा श्वास घेत असे.
अभ्यास ही गोष्ट सोडली तर इतर गोष्टीत त्याच्या वाटेला निराशाच येत असे. अशा अर्धवट परिस्थितीत इंद्रधनुष्यची शाळा संपली. दहावीला चांगले टक्के मिळाले म्हणून तो सायन्सचा विचार करू लागला आणि एडमिशन क्लोज होण्यापूर्वी शेवटच्या लिस्टमध्ये त्याचा नंबर लागला. हा हा म्हणता त्याचे कॉलेज सुरू झाले.
शाळेत असताना त्याच्याकडे मुली ढुंकून सुद्धा बघत नव्हत्या, कॉलेजमध्ये तर मुलींसाठी स्पर्धा अधिक तीव्र होती. वेगवेगळ्या शाळेतील मुली या कॉलेजमध्ये एडमिशन घेऊन आल्या होत्या. मुली सुंदर होत्या यात प्रश्नच नव्हता. प्रश्न हा होता की प्रत्येक सुंदर मुलीमागे दहा ते पंधरा मुले लाईन मारत रांगेत उभी होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत इंद्रधनुष्यचा टिकाव लागणे अवघड होते.
अकरावीचे वर्ष गमती-जमतीमध्ये पार पडत होते. पुढे बारावीचे महत्त्वाचे वर्ष वाट बघत होते. इंद्रधनुष्यला अकरावीचा अभ्यास तसा अवघडच जात होता. पण अकरावीला सहजा मुले नापास होत नाहीत असा ऐकिवात होता म्हणून इंद्रधनुष्य पण कॉलेज लाईफची मजा घेत होता. त्याच्या वर्गातील काही नशीबवान मुलांना काही मुलींनी होकार देऊन त्याची प्रेम प्रकरणे सुरू झाली. मग ज्यांना प्रेयसी नाही यांचा जीवाचा आकांत करून मुलगी पटवण्यासाठी प्रयत्न सुरू झाला.
अर्थातच इंद्रधनुष्यला मनातून वाटायचे की आपल्याला मुलगी पटावी पण सामाजिक प्रतिष्ठेपोटी तो इतर मुलांप्रमाणे प्रयत्नाची पराकाष्ठा करत नव्हता. इतक्यात एकदा फिजिक्सच्या प्रॅक्टिकलमध्ये त्याला वर्गातील एक सुंदर मुलीचा स्पर्श झाला आणि आयुष्यात प्रथमच त्याच्या अंगावर एखाद्या मुलीसाठी शहारा आला. थोडे प्रयत्न केल्यावर कळले की त्या मुलींचे नाव ‘जाई’ होते.
जाई ही दिसायला गोरीपान, केसांचा बॉबकट, नाका डोळ्यांनी मस्त, पण प्रॉब्लेम हाच होता की ती सुंदर होती. सुंदर होती म्हणून वर्गातील १५ ते २० मुले तिच्या मागे रोमियो झाले होते. मग ही लैला आपल्या इंद्रधनुष्यला कशी भेटणार? शिवाय आपला गडी तिच्याशी स्वत:हून बोलायला पण जात नसे मग तिच्या बदामात प्रेमाचा तीर लागणार तरी कसा? असे सगळे कोडे होते. जे सहज सुटणारे नव्हते.
अकरावीचा ऋतु सरकत होता, इंद्रधनुष्यकडे कोणतीही मुलगी ढुंकून सुद्धा बघत नव्हती. जाईचा विषय तर खूपच दूर होता. ती त्याला अकरावीमध्ये सोडाच तर आयुष्यभर प्रयत्न केला तरी पटेल का, यावरही शंका होती. रात्री जेव्हा त्याला जाईची आठवण येत असे तेव्हा तो आपल्या उशीस घट्ट मिठी मारून त्या उशीचा चोळामोळा करत असे. आतली उत्तेजना बाहेर यावी यासाठी रात्री बेडवर त्याचे प्रयत्न चालू असे.
एक दिवस असाच चाळा चालू असताना त्याने आपली उशी आपल्या दोन मांडीत ठेवली आणि जाईच्या नावाचे पारायण करू लागला. उशीला मांडीत घट्ट पकडूनच तो बेडवर तळमळ करू लागला. जाईच्या स्मरणाने त्याचे लांब झालेले लिंग त्या उशीवर आदळत होते. त्याने तळमळ आणि घर्षण यांचा वेग वाढवला.
काहीतरी नवीन साध्य होत आहे याची आता त्याला कल्पना येऊ लागली. तो हालचाली अधिक तीव्र करू लागला. त्याच्या लिंगाचे टोक जसजसे त्या गरम उशीत कोंबले जात होते तसतसे त्याचा बांध सुटत चालला होता. शेवटी त्याच्या लिंगातून गरम पांढर्या रंगाचा झरा सरकन बाहेर आला आणि त्याचा नाईट ड्रेस ओला झाला. पण हे काहीतरी नवीन होते, नक्कीच अद्भुत होते!
ग्रामपंचायतीच्या कौलारू शाळेत ग-म-भ-न शिकून आपल्या शिक्षणाची सुरुवात करणारी माझी मागची पिढी असो किंवा शासनाने ग्रँड दिलेल्या मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळेत अ-आ-इ-ई शिकून आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी माझी पिढी असो किंवा गलेलठ्ठ फी घेणार्या कॉन्व्हेन्ट स्कूलमध्ये ए-बी-सी-डी शिकणारी पुढची पिढी असो, जसजसे आपण पुढे सरकत आहोत, तसतसे आपल्या भाषेत, पोशाखात, रहाणीमानात बदल घडत आहेत. याला सेक्स हा विभाग सुद्धा अपवाद नाही.
मागची पिढी जशी ‘प्रेम, शृंगार, काम वासना, संभोग’ असे वजनदार शब्द मांडत होती तेच नवीन पिढी या सगळ्या वजनदार शब्दांना सोपा पर्याय म्हणून ‘फक’ असा शब्द वापरते. जुन्या गोष्टींना कवटाळून बसणे यात पण काही अर्थ नसतो. पण दिवसामागून दिवस जातील, जुन्या पिढ्या जाऊन नवीन पिढ्या येतील पण दोन जीव जेव्हा उत्साहाने प्रेम शृंगाराचा अवलंब करतील, संभोगाचा आनंद एकमेकांना देण्यासाठी झटतील, तेव्हाच त्याच्या काम जीवनाचा परमोच्च आनंद त्या दोन जीवाची तगमग समजून त्यांना आपल्या मिठीत घेतो. हा काम सूत्राचा प्राथमिक नियम पृथ्वीवर शेवटचे स्त्री आणि पुरुष शिल्लक राहिले तरी कणभर बदलणार नाही.
सन १९९२, राम मंदिर की बाबरी मशीद हा वाद जास्तच फोफावला आणि मुंबईचे वातावरण जास्तच तंग झाले. ऑस्ट्रेलियामध्ये विश्वचषक जिंकण्यासाठी गेलेला भारतीय क्रिकेट संघ जेमतेम दोन मॅच जिंकून आणि एक मॅच पावसामुळे रद्द झाल्यामुळे एकूण फक्त पाच गुण घेऊन पहिल्याच फेरीत गारद झाला आणि उपांत्य फेरी गाठूही शकला नाही. यातच जिभेवर ठेवलेली बर्फी पण कडू लागेल अशी बातमी म्हणजे पुढे हाच विश्वचषक पाकिस्तानने जिंकला. अशा सर्व नकारार्थी वातावरणात इंद्रधनुष्य जन्मला.
‘इंद्रधनुष्य’ असे अजब नाव आयुष्यभर जतन करायचे म्हणजे आजूबाजूच्या लोकांना आपल्यावर गमती-जमती करण्याचे उघड उघड आमंत्रण देणे झालेच. पण काय करणार या जगात आपले नाव आपणच निवडण्याचे स्वातंत्र्य आपल्याला या निसर्गाने दिले नाही म्हणून मग आपल्या कुटुंबियांनी आपल्यावर थोपवलेल्या नावासकट आयुष्य जगावे लागते. नेमके इंद्रधनुष्यचे तसेच झाले.
नव्वदीमध्ये इंद्रधनुष्य लहानाचा मोठा होत होता. शाळेत सुद्धा शिक्षकांना त्याचे त्याला नाव दोनदा सांगावे लागत होते. पहिल्यांदा नाव सांगितले की समोरून मोठा ‘काय??’ येत असे, म्हणून तो दुसर्यांदा आपले नाव सांगत असे. त्यावर शिक्षकांना नाव ऐकून हसू फुटे. शिक्षकांचा हा पवित्रा पाहून मग पूर्ण वर्गातील टवाळ मुलांना त्याच्या नावाचे धिंडवडे काढायला परमिटच भेटत असे.
कधी कधी तो मधल्या सुट्टीत चालताना त्याचे सगळे वर्ग मित्र त्याच्या मागे उभे राहून त्याची थट्टा करत असत. तो एक पाऊल पुढे गेला की सगळे मागून इंद्रधनुष्यचा पहिला रंग म्हणून ‘तांबडाऽऽ’ असे ओरडत असत. तो गोंधळून जाऊन मागे बघत असे, पण आपण काहीच करू शकत नाही म्हणून दुसरे पाऊल पुढे टाकत असे, तर मागून एक मताने सगळे ‘नारंगीऽऽ’ असे ओरडत असत.
तिसरे पाऊल पुढे पडताच ‘पिवळाऽऽ’ असे म्हणून ओरडत असे. जसे तो चौथे, पाचवे, सहावे आणि सातवे पाऊल उचलत असे तर सर्व क्रमाने ‘हिरवाऽऽ’, ‘निळाऽऽ’, ‘पारवाऽऽ’ आणि ‘जांभळाऽऽ’ अशा रंगाच्या नावाने ओरडून त्याची टेर उडवत असे. सर्व वर्ग त्याच्या नावाने आणि सात रंगानी हशा पिकवत असे. इंद्रधनुष्य मात्र मान खाली घालून हिरमुसला होत असे. आपल्या नशीबाला कोसावे की नावाला हेच त्याला कळत नसे.
रंगाने गोरा, उंचपुरा पण अंगाने अजून न भरलेला इंद्रधनुष्य अभ्यासात चांगला होता. शाळेत जरी त्याला चिडवत असे, तरी जेव्हा परीक्षेचा काळ येत असे तेव्हा त्याचा सुकाळ चालू होत असे. त्याला चिडवणारी मुले त्याच्याकडे नोट्ससाठी याचना करत असे.
परीक्षा चालू झाली की त्याच्या भोवतालची टवाळ मुले त्याच्यावर लक्ष केंद्रित करत असे. ग्रह जसे सूर्याभोवती फिरत असतात तसे सर्व टवाळ मुले इंद्रधनुष्यच्या भोवताली कॉपी करण्यासाठी फिरत असत. त्याचा पेपर बघून कसे तरी आपल्या पेपरमध्ये ३५ मार्कांचा आकडा ओलांडणे हेच त्या टवाळ मुलांच्या जीवनाचे एकमेव ध्येय होते.
पण इंद्रधनुष्यचे तसे नव्हते. त्याचे ध्येय त्याने पक्के ठरवले होते. त्याला आपल्या जीवनात इंद्रधनुष्याचे सातही रंग उधळताना पाहायचे होते. जर उद्याच सुख पहायचं असेल तर आज अभ्यास करणे गरजेचे होते म्हणून तो अभ्यासात प्रयत्नशील होता, परिणामी हुशारही होता.
शाळेत त्याला त्याच्या विचित्र नावामुळे चिडवणारा वर्ग इतका मोठा होता की त्यामुळे वर्गातील मुलीही त्याला लांबून हसत असे. त्यामुळे त्याची इच्छा असली तरी तो मुलीशी बोलायचे धैर्य करत नसे. मग त्याला आवडणार्या मुली व त्यांच्या कल्पना या त्याच्या मनातच शेवटचा श्वास घेत असे.
अभ्यास ही गोष्ट सोडली तर इतर गोष्टीत त्याच्या वाटेला निराशाच येत असे. अशा अर्धवट परिस्थितीत इंद्रधनुष्यची शाळा संपली. दहावीला चांगले टक्के मिळाले म्हणून तो सायन्सचा विचार करू लागला आणि एडमिशन क्लोज होण्यापूर्वी शेवटच्या लिस्टमध्ये त्याचा नंबर लागला. हा हा म्हणता त्याचे कॉलेज सुरू झाले.
शाळेत असताना त्याच्याकडे मुली ढुंकून सुद्धा बघत नव्हत्या, कॉलेजमध्ये तर मुलींसाठी स्पर्धा अधिक तीव्र होती. वेगवेगळ्या शाळेतील मुली या कॉलेजमध्ये एडमिशन घेऊन आल्या होत्या. मुली सुंदर होत्या यात प्रश्नच नव्हता. प्रश्न हा होता की प्रत्येक सुंदर मुलीमागे दहा ते पंधरा मुले लाईन मारत रांगेत उभी होती. अशा प्रतिकूल परिस्थितीत इंद्रधनुष्यचा टिकाव लागणे अवघड होते.
अकरावीचे वर्ष गमती-जमतीमध्ये पार पडत होते. पुढे बारावीचे महत्त्वाचे वर्ष वाट बघत होते. इंद्रधनुष्यला अकरावीचा अभ्यास तसा अवघडच जात होता. पण अकरावीला सहजा मुले नापास होत नाहीत असा ऐकिवात होता म्हणून इंद्रधनुष्य पण कॉलेज लाईफची मजा घेत होता. त्याच्या वर्गातील काही नशीबवान मुलांना काही मुलींनी होकार देऊन त्याची प्रेम प्रकरणे सुरू झाली. मग ज्यांना प्रेयसी नाही यांचा जीवाचा आकांत करून मुलगी पटवण्यासाठी प्रयत्न सुरू झाला.
अर्थातच इंद्रधनुष्यला मनातून वाटायचे की आपल्याला मुलगी पटावी पण सामाजिक प्रतिष्ठेपोटी तो इतर मुलांप्रमाणे प्रयत्नाची पराकाष्ठा करत नव्हता. इतक्यात एकदा फिजिक्सच्या प्रॅक्टिकलमध्ये त्याला वर्गातील एक सुंदर मुलीचा स्पर्श झाला आणि आयुष्यात प्रथमच त्याच्या अंगावर एखाद्या मुलीसाठी शहारा आला. थोडे प्रयत्न केल्यावर कळले की त्या मुलींचे नाव ‘जाई’ होते.
जाई ही दिसायला गोरीपान, केसांचा बॉबकट, नाका डोळ्यांनी मस्त, पण प्रॉब्लेम हाच होता की ती सुंदर होती. सुंदर होती म्हणून वर्गातील १५ ते २० मुले तिच्या मागे रोमियो झाले होते. मग ही लैला आपल्या इंद्रधनुष्यला कशी भेटणार? शिवाय आपला गडी तिच्याशी स्वत:हून बोलायला पण जात नसे मग तिच्या बदामात प्रेमाचा तीर लागणार तरी कसा? असे सगळे कोडे होते. जे सहज सुटणारे नव्हते.
अकरावीचा ऋतु सरकत होता, इंद्रधनुष्यकडे कोणतीही मुलगी ढुंकून सुद्धा बघत नव्हती. जाईचा विषय तर खूपच दूर होता. ती त्याला अकरावीमध्ये सोडाच तर आयुष्यभर प्रयत्न केला तरी पटेल का, यावरही शंका होती. रात्री जेव्हा त्याला जाईची आठवण येत असे तेव्हा तो आपल्या उशीस घट्ट मिठी मारून त्या उशीचा चोळामोळा करत असे. आतली उत्तेजना बाहेर यावी यासाठी रात्री बेडवर त्याचे प्रयत्न चालू असे.
एक दिवस असाच चाळा चालू असताना त्याने आपली उशी आपल्या दोन मांडीत ठेवली आणि जाईच्या नावाचे पारायण करू लागला. उशीला मांडीत घट्ट पकडूनच तो बेडवर तळमळ करू लागला. जाईच्या स्मरणाने त्याचे लांब झालेले लिंग त्या उशीवर आदळत होते. त्याने तळमळ आणि घर्षण यांचा वेग वाढवला.
काहीतरी नवीन साध्य होत आहे याची आता त्याला कल्पना येऊ लागली. तो हालचाली अधिक तीव्र करू लागला. त्याच्या लिंगाचे टोक जसजसे त्या गरम उशीत कोंबले जात होते तसतसे त्याचा बांध सुटत चालला होता. शेवटी त्याच्या लिंगातून गरम पांढर्या रंगाचा झरा सरकन बाहेर आला आणि त्याचा नाईट ड्रेस ओला झाला. पण हे काहीतरी नवीन होते, नक्कीच अद्भुत होते!